गुगल औरंगाबाला म्हणतंय ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादला ‘धाराशिव’

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाला ठाकरे सरकार असताना मान्यता मिळाली होती, मात्र त्यानंतर शिंदे आणि भाजप सरकार आला,

Read more

औरंगाबाद विमानतळाचे लवकरच नामकरण होणार

औरंगाबाद शहरातील विमानतळाचे नामकरण लवकरच होणार असून त्यासोबतच कोल्हापूर, शिर्डी अशा १३ विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आला आहे

Read more

संतापजनक..! क्रांतीचौकातील पुतळ्याच्या चौथऱ्यावर अज्ञातांनी जाळला फटाक्याचा कचरा, शिवप्रेमीनकडून संताप

औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्यावर अज्ञातांनी फटाक्याचा कचरा जाळल्याचा संतापजनक प्रकार आज समोर आला आहे.

Read more

शिवजागराने शिवजयंती साजरी केली जाणार, आ.अंबादास दानवेची माहिती

औरंगाबाद : हिंदुस्थानातील सर्वात उंच असा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा क्रांतीचौकमध्ये स्थापन झाला असून तो आनंद व शिवजयंती या निमित्ताने दिनांक १५, १६, १७ व १८ फेब्रुवारी रोजी ‘शिवजागर’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले

Read more

मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण…

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आता

Read more

औरंगाबादेत शिवसेना पक्षातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

औरंगाबाद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली दिसते.

Read more

शिवजयंती उत्सव साजरी करायची ऐपत नसेल तर आम्हाला सांगा – विनोद पाटील यांचं मनपाला आवाहन

आर आर फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी औरंगाबाद महानगर पालिकेला थेट आव्हान केलंय , जर शिवजयंती साजरी करण्याची मनपाची ऐपत नसेल तर मला सांगा.

Read more

नावात काय यापेक्षा गावात काय ? शहरांची नाव बदलून प्रश्न सुटेल ?

सध्या एक देशभरात शहरांची नावं बदल, रेल्वेस्थानक, विमानतळ आणि स्टेडियम सुद्धा ! यांची नावं बदलून टाकायची. का? तर तो जनतेच्या-त्या

Read more