राणा दाम्पत्यानां दिलासा ; तब्बल १२ दिवसानंतर जामीन मंजूर

राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयात आज दिलासा मिळाला आहे . राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने कोणताही दिलासा मिळाला असून,मागील सुनावणीत राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवार ४ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती

Read more