राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

वीज टंचाईमुळे राज्यात १,४०० ते १,५०० मेगावॅट विजेचे भारनियमन करावे लागणार असून, नागरिकांनी ते सहन करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन

Read more

राज्यावर विजेचं संकट ; भारनियम टाळण्यासाठी राज्यसरकारचा मोठा निर्णय

राज्यावर विजेचं संकट आज यावर मंत्रिमंडळात बैठक झाली. या मंत्रिमंडळ बैठकीत वीज खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात लोडशेडिंग होऊ नये म्हणून केंद्रसरकारच्या दरापेक्षा कमी दरात वीज मिळणार आहे.

Read more