राज्याच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला हवं – मंत्री रामदास आठवले

राज्याच्या भल्यासाठी शिवसेना आणि भाजपमधील वाद संपून त्यांनी एकत्र यायला हवं , अशी आमची इच्छा असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

Read more