तर शाळेची मान्यता रद्द होईल ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
राज्यात सध्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा परीक्षा सुरू आहेत. गेल्या दोन वर्षानंतर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत गैरप्रकार घडत असल्याच्या घटना समोर येत असल्याने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली
Read more