साखर निर्यातीवर सरकारची बंदी ? साखरेचा साठा वाढणार

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या किमतीत वाढ होत असल्याने भारत सरकार हे पाऊल उचलू शकते. साखर निर्यातीला लगाम घालण्याच्या तयारीत सरकार आहे. महागाई रोखण्यासाठी सरकार हा मोठा निर्णय घेत आहे.

Read more