औरंगाबाद जिल्ह्यातील शाळेच्या वेळेत बदल

उन्हाच्या तीव्रते मुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले असून याच्यावर उपाय म्हणून शाळेच्या वेळात काही बदल करण्यात आले आहे.

Read more

तब्बल ४१ दिवस शाळेला उन्हाळी सुट्ट्या, ‘या’ तारखे पासून

शाळेला सुट्या कधी लागणार असा प्रश्न सर्व विध्यार्थ्यांना पडला होता. राज्यातील शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून.

Read more

मोठा निर्णय ! शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, एप्रिल महिन्यातही वर्ग सुरु

मुंबई : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

रविवारची सुट्टी रद्द ; शाळा एप्रिल अखेर पर्यंत सुरु राहणार

पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यावर्षी शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.

Read more

राज्यात शाळा उघडणार मात्र औरंगाबादेत बंद, आयुक्तांचा निर्णय

औरंगाबाद : वाढत्या कोरोनामुळे शालेय विध्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून शाळा व महाविद्यालय १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत बंद

Read more

राज्यातील शाळा २४ जानेवारीला होणार पुन्हा सुरु

मुंबई : वाढत्या कोरोनामुळे शालेय विध्यार्थी आणि शिक्षकांचा विचार करून शाळा व महाविद्यालय १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत बंद

Read more

स्कुल बससाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, एक वर्षाचा वाहतूक कर पूर्णपणे माफ

मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा तसेच महाविद्यालय बंद आहे. तसेच शालेय विध्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कुल बस देखील बंदच आहे. अशात

Read more