दोन वर्षानंतर पंढरीची वारी ; पायी वारीचा सोहळा ‘या’ तारखेपासून

गेल्या दोन वर्षापासून आषाढीवारीला खंड पडला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांने हि परंपरा कायम राखली. कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला , म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटवले असून, यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय.

Read more