ते तीन कायदे, आधीचे वायदे आणि भविष्यातील फायदे!

पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. देशहितासाठी (?) केलेले कायदे पुन्हा देशहितासाठीच (?) मागे घेण्याची नामुष्की ओढावली.

Read more

शेतकरी लढला आणि जिंकला देखील – केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले.

दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकरी आंदोलकांना यश. आज गुरुनानक जयंती आणि देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित

Read more