संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे इंदापूरातील ठिकाण बदलले, ‘हे’ असेल नवीन ठिकाण

सध्या राज्यात आषाडी एकादशीची ओढ वारकर्यांना लागली आहे, वारकरी उत्साहात दिसत असून तब्बल दोन वर्षाने वारी पुन्हा सुरु होत आहे. विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्यासाठी वारकरी या वर्ष वेगळ्याच उत्साहात आहेत

Read more