आज ५ वाजता मुख्यमंत्रीचा जनतेशी संवाद, अनेक प्रश्नांचे उत्तर मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ५ वाजता जनतेशी संवाद साधणार, या संवादात मुख्यमंत्री काय भूमिका घेतील याकडे सगळ्याच लक्ष असेल. महाराष्ट्रेच्या सत्तेचं काय होणार? मध्यावधी निवडणूका लागणार का? असा अनेक प्रश्नांचे उत्तर या संवादात मिळणार आहे. दरम्यान, हा संवाद फेसबुकद्वारे होणार आहे. असे समजत आहे.

हि बातमी ब्रेकिंग झाली आहे यावर लवकरच पुढील अपडेट ‘द रिपोर्टर’ देत राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *