एप्रिल महिन्यात ‘या’ शाळा असतील सुरु

मुंबई : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली

Read more