जनतेने ४८ तास दिले, तर ‘आम्ही संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करू’, असा दावा राज ठाकरेंनी केला

आपल्या परखड विधानांमुळे चर्चेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Read more