किरीट सोमय्याचा अलिबाग दौरा, किरीट सोमय्या ते १९ बंगले शोधणार .?

काल पासून खा संजय राऊत याच्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू आहे. यामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलं आहे.

किरीट सोममय्या यांनी रायगड जिल्ह्यात कोलाई गावात १९ बंगले असल्याचा आरोप केला आहे. तर संजय राऊत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

किरीट सोमय्या १८ फेब्रुवारी शुक्रवारी कुर्लीई आणि देवदंडा गावात जाणार असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले.
तसेच किरीट सोमय्या यांनी ट्विट मध्ये बंगले चोरी गेले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *