मोठी बातमी । ‘वर्षा’ वरून ‘मातोश्री’ला मुख्यमंत्री मुक्का हलवणार

महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहासातील सर्वत मोठा बंड पाहायला मिळत आहे, आज राजकीय वर्तुळ अनेक मोठ्या घटना घडल्या त्यातलं एक म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद सोडला नई मी आताच ‘वर्षा बांगला’ सोडतो असे मुख्य मंत्री बोलले, मुख्यमंत्री सद् घालण्याच्या स्वरात बोलत फेसबुक लाईव्ह द्वारे सांगितले आणि तशी माहिती देखील सूत्रांन द्वारे समोर येत आहे.

ठाकरे सरकार : आज राजीनामा देणार ?

सुरु असलेल्या राजकीय घटनांवर वक्तव्य देखील केलं. शरद पवार आणि कामालनाथ यांनी त्यांना फोन केल्याचे सांगितले, कमलनाथ आणि पवार त्यांच्या सोबत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेही ते म्हणाले, ज्यांना मी मुख्यमंत्री नकोय त्यांनी समोर येऊन सांगावा, माझ्या समोर बसा आणि मग बोला त्यांनी यावं आणि राजीनामा घेऊन जावा, असेही मुख्य मंत्री म्हणाले.

महाविकास सरकारचा आज श्वातच दिवस, शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना? 

दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असे म्हणणाऱ्या वाटणाऱ्या लोकांनी माझ्या समोर यावं,एकनाथ शिंदे आणि त्याच्या सहकार्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच आवाहन दिले. पदे येतात आणि जातात मात्र पदावर बसल्यावर जनतेनी जे प्रेम दिल तीच आयुष्याची कमाई आहे. संख्या किती कुणाकडे आहे, यापेक्षा ती संख्यह काशी आहे. असेही सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *